ठाणे : ठाणे विभाग हा भारतीय जनता पक्षाकरीता एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या सगळ्या विभागामध्ये आपले काम हे सातत्याने वाढत असून भविष्यात देखील ते वाढणार असल्याने येथे सुसज्ज कार्यालय आवश्यक होते. या विभागामध्ये भाजप हा एक प्रमुख पक्ष असल्याचे दिसून येत असून येथील जनताही अतिशय ताकदीने आपल्या पाठीशी उभी असल्याने निवडणुकांमध्ये यश मिळत आहे, असे सूचक विधान उपख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ठाण्यात केले. तसेच अनेकांची अपेक्षा असली तरी निवडणुकीबाबत आज कोणतीही बातमी देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानानंतर ठाण्याच्या जागेवरून वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा