ठाणे : मुसळधार पावसामुळे गेल्या आठवड्यात ठाणेकरांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागला असतानाच, त्यापाठोपाठ आता शहरातील कचरा उचलला जात नसल्यामुळे अनेक गृहसंकुलांबाहेरील पिपांमध्ये कचरा ढिग लागत आहेत. ऐन पावसाळ्यात निर्माण झालेल्या कचरा समस्येमुळे रोगराई पसरण्याची भिती व्यक्त होत आहे. पालिकेच्या कचराभुमीमध्ये कचरा साठवणुकीसाठी पुरेशी जागा नसल्यामुळेच ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप माजी लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. तर, पावसाळ्यात कचरा प्रकल्पातील यंत्रणेत निर्माण होणारे बिघाड, कचरा वाहतूक वाहने बंद पडणे आणि वाहतूक कोंडीमुळे कचरा वाहतूक फेऱ्या कमी होणे, या कारणास्तव घनकचरा नियोजनाचे चक्र बिघडल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा