ठाणे : उच्च न्यायालयाने काही दिवसांपुर्वी दिलेल्या आदेशानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाने बेकायदा बांधकामांविरोधात कारवाईसाठी पाऊले उचलली आहेत. मात्र, रहिवाशांचा विरोध आणि पोलिस बंदोबस्त या कारणास्तव दिव्यातील ५४ तर, कल्याणमधील ६५ बेकायदा इमारतींवर प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात होऊ शकलेली नाही. असे असतानाच, प्रशासनाने आता बेकायदा बांधकामप्रकरणी एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली असून दिव्यात दोनजणांवर तर, टिटवाळ्यात ५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा