ठाणे : तलावांचे शहर म्हणुन प्रसिद्ध असणाऱ्या ठाणे शहरातील मुख्य तलाव परिसरातच घाणीचे साम्राज्य असल्याचे पहायला मिळत आहे. मासुंदा तलाव परिसरात सध्या उंदरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढल्याने तलावाजवळ असलेल्या पाणपोईची दुरवस्था झाली आहे. तसेच नागरिकांसाठी बसण्यासाठी ठेवलेले सिमेंटचे बाकडे तुटलेल्या अवस्थेत असून त्यांची देखभाल केली जात नसल्याचे चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा