ठाणे : महापालिका क्षेत्रातील रस्ते सफाईच्या कामांबद्दल कोणीही समाधानी नसल्यामुळे या कामात सुधारणा करण्याची अखेरची संधी देण्यात येत असून, यानंतरही या कामात सुधारणा झाली नाही, तर नवीन निविदा प्रक्रियेतून बाहेर जावे लागेल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित ठेकेदारांना दिला आहे. रस्त्यांवर खड्डे पडल्यावर जितका दंड आकारला जातो, तितका दंड रस्ते स्वच्छ झाले नाहीतर आकारला जाईल, अशी तंबीही त्यांनी दिली. तसेच रस्ते सफाई आणि परिसर स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी कंत्राटदारांनी गटनिहाय निरीक्षक नेमावेत आणि स्वतः रस्त्यावर उतरून कामाची गुणवत्ता तपासावी. त्यामुळे कामाच्या दर्जात निश्चित सुधारणा होईल, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा