ठाणे – जिल्ह्यातील नागरिक शिधा पत्रिकेवरील नाव कमी करणे, नाव वाढविणे, पत्ता बदलणे अशा विविध कामांसाठी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामधील शिधा वाटप कार्यालयात येत असतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या कार्यालयातील एमटीएनएल इंटरनेट सेवा वारंवार ठप्प होत असल्याचा प्रकार घडत आहे. याचा परिणाम कार्यालयातील कामकाजावर होत असून कर्मचारी वर्गही यामुळे त्रस्त झाला आहे. तर, इंटरनेट सुविधा ठप्प होत असल्यामुळे नागरिकांच्या कामासही विलंब होत आहे. यासंदर्भात, एमटीएनएल विभागाला कार्यालयामार्फत पत्रव्यवहार करुनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा