ठाणे शहरात करोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील विशेष कक्षाबरोबरच आणखी २५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. शहरामध्ये गेल्या १२ दिवसांत करोनामुळे पाचजणांचा मृत्यु झाला आहे. या रुग्णांच्या मृत्यूचे ‘डेथ ऑडिट’ करण्याचे तसेच सार्वजनिक ठिकाणे, मार्केट, रेल्वे स्थानक, मॉल याठिकाणी करोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश पालिका आयुक्त कोरोना चाचण्या वाढवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा