ठाणे : येथील वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरातील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचरा नेण्यास स्थानिक नागरिकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षाने विरोध केल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील कचरा भिवंडी येथील आतकोली भागातील कचराभुमीवर नेण्यास सुरूवात केली आहे. मात्र, ठाणे ते आतकोली अंतर ३७ किलोमीटर इतके असल्यामुळे शहरातील घंटागाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून शहरात घंटागाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे गृहसंकुलाच्या बाहेर तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा साठल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, शहरातील कचरा उचलण्यासाठी २० हून अधिक वाहने भाडयाने घेण्यात आली असून येत्या दोन दिवसांत परिस्थिती पुर्वपदावर येईल, असा दावा पालिकेने केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा