ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी शहरातील बेकायदा इमारत पाडण्याची कारवाई सुरू असतानाच, ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील ५४ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. यातील दोन इमारतधारकांनी कारवाई थांबविण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळवले आहेत तर, उर्वरित ५२ इमारतींमधील रहिवाशांना पालिका प्रशासनाने नोटीस बजावण्यास सुरूवात केली आहे. या कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त मिळावा यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनासोबत चर्चा सुरू केली आहे. त्याचबरोबर इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा खंडीत करण्याचेही नियोजन आखले आहे, अशी माहीती पालिका सुत्रांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा