ठाणे : तलवांचे शहर अशी ओळख टिकविण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून विविध उपक्रम राबविले जात असतानाच, त्यापाठोपाठ आता शहरातील २३ तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंगता कचरा साफ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जलप्रदुषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून यासंबंधीच्या प्रस्तावास प्रशासकीय सभेने मान्यता दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा