ठाणे : रेल्वे स्थानकातील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पुलांच्या कामांसाठी मंजुर असलेला निधी गेल्या दोन वर्षांपासून पालिकेने रेल्वे विभागाला दिला नाही. यामुळे पुलाचे काम रखडल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत असून याच मुद्द्यावरून खासदार राजन विचारे यांनी पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. रंगरंगोटी, विद्युत रोषणाईवर पैसे खर्च करण्याऐवजी पालिकेने मंजुर निधी रेल्वे विभागाला देण्याची सुचना करत ठाणे रेल्वे स्थानकात एलफिस्टन सारखी दुर्घटना घडली तर, त्यास महापालिका जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा