ठाणे : दुभाजक बसवून केलेले वाहतूक बदल, मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची सुरु असलेली कामे, वेळी-अवेळी नियम डावलून होत असलेली अवजड वाहनांची वाहतूक आणि कापूरबावडी उड्डाणपुलाच्या दुरुस्ती यामुळे माजिवडा-घोडबंदर प्रवास ठाणेकरांना नकोसा झाला आहे. घोडबंदरला जाण्यासाठी वाहन चालक पर्यायी मार्गांचा वापर करू लागले आहेत. परंतु येथेही कोंडी होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा