यंदा पावसाचे उशिरा आगमन झाले असले तरी गेल्या आठवडय़ात मात्र पावसाने जिल्ह्य़ात जोरदार हजेरी लावली. मुसळधार पाऊस पडत असताना अपघात होऊ नये म्हणून चालक वाहने सावकाश चालवितात. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था संथगतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडीसदृश परिस्थिती निर्माण होते. परंतु पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे असतील तर शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होण्याची भीती असते. नेमके हेच चित्र गेल्या आठवडय़ात जिल्ह्य़ातील ठिकठिकाणी दिसून आल्याने पावसाळापूर्व कामात रस्त्यावरील खड्डे बुजविल्याचा दावा करणाऱ्या संबंधित यंत्रणेचे पितळ उघड पडले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा