ठाणे – जिल्ह्यातील बेघर, निराधार आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा महिला आणि बालविकास विभागातर्फे सुरू करण्यात आलेला फिरत्या शाळेचा उपक्रम निधी अभावी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बंद असल्याचे उघड झाले आहे. तर नुकतीच आचार संहिता जाहीर झाल्याने यासाठी निधीची पूर्तता होणे देखील अपेक्षित नसल्याने हा प्रकल्प अजून काही महिने बंदच राहणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. मात्र या फिरत्या शाळेवर अवलंबून असलेल्या अनेक निराधार विद्यार्थ्यांना मात्र उत्तम आणि मोफत शिक्षणाला मुकावे लागले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा