अंबरनाथः उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती रूग्णालयाची क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे. शहरात असलेल्या डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रूग्णालयातील खाटांची क्षमता लवकरच वाढणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या दालनात पार पडलेल्या विशेष बैठकीत या दोन्ही रूग्णालयातील खाटांची क्षमता दुप्पटीने करण्याचा निर्मय घेण्यात आला आहे. त्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा