ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यु झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर सर्वत्र टिका होऊ लागली असतानाच, याच रुग्णालयातील रुग्णावर चुकीचे उपचार सुरु होते, अशी माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात एका महिलेला अर्धांगवायुच्या आजारावर उपचार सुरु होते. पण, खासगी रुग्णालयात हलविल्यानंतर तिला अर्धांगवायुचा नव्हे तर निमोनियाचा आजार असल्याची धक्कादायक मनसेने उघडकीस आणली आहे. यानिमित्ताने कळवा रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा