बदलापूर: अहमदनगर तसेच माळशेळमार्गे ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल भागात येजा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा अंबरनाथ-बदलापूर ते थेट बारवी धरणापर्यंतचा २७ किलोमीटरचा महत्वाचा रस्ता लवकरच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या ताब्यात जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या रस्त्याचा बारवी धरणापर्यंतचा भाग प्राधिकरणाकडे तर त्यापुढील मुरबाडपर्यंतचा भाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय अखेर घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा