शहापूर: धनगर समाजाला आदिवासी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्याचा घाट सरकारकडून घातला जात असल्याचा आरोप करत सोमवारी आदिवासी संघटनांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान मुंबई – नाशिक महामार्ग तब्बल दीड तास रोखण्यात आल्याने येथील वाहतूक ठप्प झाली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा