ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात एकाच दिवसात तीन ठिकाणी मीटरला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तापमान वाढल्यामुळे विजेच्या उपकरणांवर होणारा ताण वाढला असून, त्याचा परिणाम अशा घटनांवर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वेळच्या वेळी देखभाल आणि विजेची उपकरणे दुरुस्त करणे गरजेचे असल्याचे महावितरणाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा