मध्य रेल्वे मार्गिकेवरील कसारा-इगतपूरी रेल्वे मार्गिकेवर आज (मंगळवार) रात्री इंजिनचे तीन चाके रुळांवरून घसरली. या घटनेमुळे मुंबईहून कसाऱ्याच्या दिशेने वाहतूक करणारी आणि कसाऱ्याहून कल्याण, ठाणे आणि मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे ठाणे, कल्याण आणि मुंबईतील रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. ऐन गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा