ठाणे : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने भाजपने ठाण्यात फलकबाजी केली होती. परंतु त्या फलकांवर १३२ ऐवजी १२८ वी जयंती असा चुकीचा उल्लेख केल्याने काही जणांनी आक्षेप घेत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. आमदार निरंजन डावखरे हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांकडून चूक झाल्याचे मान्य करत हे फलक काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे भाजपवर हे फलक काढण्याची वेळ ओढवली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा