ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी तसेच पुढील ३० वर्षांतील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पालिकेने चार स्त्रोतांमधून तीनशे दशलक्षलीटर वाढीव पाणी मिळविण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. यानुसार पालघर जिल्ह्यातील सुर्या, देहरजे धरणांमधून प्रत्येकी शंभर दशलक्षलीटर तर, मिरा-भाईंदर शहराला सुर्या धरणातून पाणी उपलब्ध होताच, या शहराला स्टेम आणि एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील शंभर दशलक्ष लीटर पाणी ठाणे शहराला हवे आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाच्या राज्य शासनाच्या पातळीवर हालचाली सुरू आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा