ठाणे : भिवंडीत अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूकीत दोन गटांत वाद होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नवरात्रोत्सवात या घटनेची पूनरावृत्ती टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी आता भिवंडी शहरातील शहरी आणि ग्रामीण भागात दररोज गस्ती घालण्यास सुरूवात केली आहे. शांतता समिती तसेच नवरात्रोत्सव मंडळांना सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. समाजमाध्यमांवर अफवा पसरणार नाही. याकडेही पोलिसांचे लक्ष आहे. समाजमाध्यमांवरून धार्मिक तेढ निर्माण होईल असा मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा व्हावा यासाठी संपूर्ण आयुक्तालयात सहा हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात असणार आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा