अंबरनाथः अंबरनाथच्या शिलाहारकालीन शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे अंबरनाथ पूर्वेतील रेल्वे स्थानकापासून, स्वामी समर्थ चौक, गोविंद तीर्थ पूल आणि आसपासच्या भागात मोठी गर्दी होत असते. त्यामुळे वाहतूक विभागाने येथील वाहतुकीचे मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार २५ फेब्रुवारी सायंकाळपासून ते गुरूवार २७ फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीत बदल असतील. त्यामुळे मंदिराच्या दिशेला प्रवास करताना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा