कल्याण : रक्षाबंधन आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सर्वाधिक वर्दळीच्या शिवाजी चौकात मंडप उभारून सोमवारी कार्यक्रम करण्याचे निश्चित केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाजी चौक वाहन कोंडीने कार्यक्रम नसताना दररोज गजबजलेला असतो. अशा परिस्थितीत या चौकात सोमवारी मंडप उभारून कार्यक्रम ठेवला तर कल्याण शहर वाहन कोंडीने जाम होण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा