ठाणे – घोडबंदर मार्गावर वाहन बंद पडल्याने मंगळवारी रात्री मानपाडा ते तीन हात नाकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे मुंबईहून घोडबंदर आणि घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे हाल झाले. अवघ्या १० मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना पाऊण तास लागत होता. रात्री उशिरापर्यंत येथील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा