ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात गोवर आजाराचे रुग्ण आढळून येत असतानाच, सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या भिवंडी शहरात गोवर संशयित आजाराच्या दोन मुलांचा मृत्यु झाल्याची बाब समोर आली आहे. त्यापैकी एकाचा गोवरमुळे मृत्यु झाल्याची बाब शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालतून पुढे आली आहे तर, दुसऱ्या मुलाचा मृत्युचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. भिवंडी शहरात दररोज १० ते १२ गोवर संशयित आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने शहराची आरोग्यचिंता वाढली आहे. त्यातुलनेत जिल्ह्याच्या इतर शहरांमध्ये मात्र गोवर आजाराची रुग्ण संख्या आटोक्यात असल्याचे चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा