ठाणे : नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने मुंबई महापालिकेकडे ५० दशलक्षलीटर इतक्या वाढीव पाण्याची मागणी दोन महिन्यांपुर्वी केली आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय मुंबई महापालिकेने घेतलेला नसल्यामुळे ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा कायम असल्याचे चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा