कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंंबईत येऊन घराणेशाहीवर टीका केली. ते चांगलेच आहे. पण घराणेशाहीविषयी वाटत असेल तर कल्याण लोकसभेत गद्दारांच्या घराणेशाहीचे तिकीट मोदीच कापतील आणि त्यांना कचऱ्यात फेकतील. ते काम त्यांच्याकडून झाले नाहीतर कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांना गद्दारांच्या घराणेशाहीला कचऱ्यात फेकण्याचे काम करावे लागेल, असा विश्वास ‘उबाठा’चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कल्याण लोकसभा दौऱ्याच्यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना व्यक्त केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा