ठाणे / उल्हासनगर : विविध गैरप्रकरणातून सुटका करून आणलेल्या मुलांना उल्हासनगर येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात येते. मात्र या बाल निरीक्षण गृहाचा कारभार वादात सापडला आहे. बालविवाहातून सुटका करून निरीक्षण गृहात ठेवलेल्या एका अल्पवयीन मुलीने इतर अल्पवयीन मुलींकडून आपला छळ झाल्याचा आरोप केला आहे. तर तिची सुटका करण्यासाठी निरीक्षण गृहाच्या व्यवस्थापनाने पैशांची मागणी केल्याचा तिच्या पालकांनी आरोप केला आहे. याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे. तर याच बाल निरीक्षण गृहातून मागील महिन्यात सात मुलींनी पळ काढल्याची घटना समोर आली होती. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत या घटनांमुळे या निरीक्षण गृहाचा कारभार वादात सापडला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा