उल्हासनगर : उल्हासनगर शहरात गेल्या काही आठवड्यात रस्ते खोदकाम आणि खड्ड्यांमुळे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने घेतलेल्या आढावा बैठकीत कंत्राटदाराने खोदकाम योग्य पद्धतीने न केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिला आहे. सोबतच शहरातील महत्वाच्या सात रस्त्यांचे काम पावसाळ्यापूर्वीच संपवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा