उल्हासनगर: सुमारे ९९५ कोटी मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी उल्हासनगर महापालिकेने लागू केलेली अंतिम अभय योजना करदात्यांच्या निरुत्साहामुळे निष्प्रभ ठरल्याची चर्चा आहे. आठवड्याभराच्या कालावधीत अवघे १२ कोटी २० लाख ८० हजार ६३१ रुपये वसूल करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. अवघ्या ७ हजार ८६६ मालमत्ताधारकांनी आपला कर भरला आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमीच प्रतिसाद अभय योजनेला मिळाल्याचे बोलले जाते. त्यामुळे अंतिम अभय योजना ही निष्फळ ठरते की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा