उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या थकीत मालमत्ता कराच्या थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे विकास कामांवर परिणाम होतो आहे. त्यामुळे मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी उल्हासनगर पालिका प्रशासनाने २४ फेब्रुवारीपासून १८ मार्च पर्यंत तीन टप्प्यात अभय योजना लागू केली आहे. ही अभय योजना अंतिम असल्याचे सांगितले जाते आहे. पहिल्या टप्प्यात २४ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंत संपूर्ण थकबाकीसह चालू कराची रक्कम एकरकमी भरल्यास १०० टक्के विलंब शास्ती माफ केली जाणार आहे. त्यानंतर विलंबशास्तीत ७५ टक्के तर शेवटच्या टप्प्यात ५० टक्के माफी दिली जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा