देशातील एक व्यापारी शहर तसेच विस्थापितांचे शहर म्हणजे उल्हासनगर. व्यापारानंतर येथील वादग्रस्त राजकीय इतिहासामुळे उल्हासनगरची ख्याती देशभर पसरली आहे. यंदा हे शहर पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. कोंडीत सापडलेल्या या शहराचा विकास येथील राजकारण्यांच्या अजेंडय़ावर नाही. त्याऐवजी सध्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण शहरात सुरू असलेले दिसते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा