व्यापारी शहर म्हणून देशभरात ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगर शहरात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून निर्वासित झालेला सिंधी समाज बहुसंख्येने असलेल्या या शहराची लोकसंख्या सहा लाखांच्या घरात आहे. विस्तारीकरणासाठी इंचभरही जागा शिल्लक नसणाऱ्या या शहराचे नियोजन हे भविष्यात फार मोठे आव्हान असणार आहे. तर येथील राजकारणाचे वारे कुठून कोणत्या दिशेने वाहतील, याचा अंदाज कुणीही करू शकत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा