उल्हासनगर: गेल्या काही वर्षात सातत्याने करवसुलीत मागे पडणाऱ्या उल्हासनगर महापालिकेने आपली परंपरा कायम राखली आहे. यंदाही कर वसुली निश्चित ध्येयापेक्षा निम्म्यावर असून त्यामुळे महापालिका आयुक्तांनी पालिकेत २१ लिपिकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. आयुक्तपदी मनीषा आव्हाळे विराजमान झाल्यापासून त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा