ठाणे : जिल्ह्यातील नागरिकांना चोवीस तास योग्य दाबाने आणि अखंडीत वीज पुरवठा व्हावा यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा करण्यात येत आहे. या आराखड्यासाठी केंद्र सरकारकडून ६० टक्के अनुदान दिले जाणार आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील शहरे आणि सुमारे ८५० गावांमध्ये वीज वितरणाचे जाळे मजबूत करण्यात येणार आहे. आखाड्यातील १२०० कोटींची कामे प्राधान्याने पहिल्या दोन वर्षात केली जाणार आहेत तर उर्वरित कामे पाच वर्षांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा