ठाणे : गुन्ह्यांचा तपास अधिक चांगल्या प्रकारे व्हावा या उद्देशातून गुन्ह्यांच्या तपासासाठी कृत्रिम बुद्धीमतेसह (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देणे तसेच महिला अत्याचार गुन्ह्यांचे आरोपपत्र न्यायालयात वेळेत दाखल करणे, अशा सुचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना ठाण्यात झालेल्या बैठकीत दिल्या. तसेच अमली पदार्थाच्या गुन्ह्यात कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याचा सहभाग आढळून आला तर त्याला बडतर्फ केले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच एखाद्या गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल संबंधित तक्रारदाराला परत करण्याची तरतुद आहे. त्यानुसार सहा महिन्यात हा मुद्देमाल परत केला गेला पाहिजे, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीत उद्योगांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये यावरही चर्चा झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा