बदलापूरः बदलापुरातून जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू बंदर ते वडोदरा महामार्गाच्या भूसंपादनात मिळालेली आदिवासी बांधवांची रक्कम काही जणांनी त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत परस्पर वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहा जणांचे एकूण ७४ लाख ५० हजार रूपये वळवण्यात आले असून याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात काही राजकीय व्यक्तींचाही सहभाग असून त्यातील काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा