महापालिकेने डायघर भागात उभारलेल्या घनकचरा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ पुन्हा एकवटले आहेत. या ग्रामस्थांनी शुक्रवारी प्रकल्पस्थळी धरणे आंदोलन करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. ठाणे शहराबाहेरील म्हणजेच भांडर्ली कचरा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला. यानंतर तात्पुरत्या स्वरूपात उभारलेला हा प्रकल्प बंद करत पालिकेने डायघर भागात घनकचरा प्रकल्प सुरू केला आहे. याठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा