कल्याण : कल्याण पूर्व भागाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी दुर्गाडी किल्ला, पत्रीपूल भागातील गोविंदवाडी रस्त्यावरून जाते. या जलवाहिनीवर गोविंदवाडी भागातील म्हशींच्या तबेले मालकांनी अधिक संख्येने चोरीच्या नळ जोडण्यात घेतल्या होत्या. त्यामुळे कल्याण पूर्वेतील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. या चोरीच्या नळ जोडण्यांच्या तक्रारी प्राप्त होताच पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून गोविंदवाडी भागातील मुख्य जलवाहिनीवरील चोरीच्या ६२ बेकायदा जोडण्या तोडून टाकल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा