ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील टंचाईग्रस्त परिसर तसेच गृह संकुलांमध्ये प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून रंगपंचमीच्या दिवशी शहरात टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरात टँकरद्वारे होणाऱ्या पाण्याचा रंगपंचमीच्या दिवशी अपव्यय होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा