ठाणे : ठाणे ते बोरिवलीचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी भुयारी मार्गाची तर, वाहतूक कोंडीग्रस्त घोडबंदर मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून बाळकुम ते गायमुख खाडी किनारी मार्ग उभारण्यात येत आहे. भुयारी मार्गामुळे घोडबंदर तसेच ठाणे शहरातील अंतर्गत मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढून कोंडी वाढण्याची येण्याची शक्यता वर्तविली जात असून या पार्श्वभूमीवर हे दोन्ही मार्ग उन्नत मार्गाने जोडण्याचे नियोजन असल्याचा उल्लेख यंदाच्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा