संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेले येऊरचे जंगल ही ठाणे शहराची हिरवी श्रीमंती आहे. पर्यटनासाठी येऊर पोषक असले तरी शासनाच्या धोरणानुसार ते पर्यटन क्षेत्र घोषित करणे शक्य नसल्याने घराजवळ जंगल असूनही वन पर्यटनाच्या शोधात ठाणेकरांना मुंबईचे संजय गांधी जंगलाच्या वेशीवर तिष्ठत रहावे लागत आहे. येऊर जंगलातील प्राण्यांच्या अधिवासाला धोका पोहचू नये यासाठी येथील जैवविविधता पर्यटकांसाठी खुली करता येणार नाही, असे वन विभागाचे म्हणणे आहे. एका अर्थाने या निर्णयाचे स्वागतच करायला हवे. मात्र, जैवविविधता न्याहाळू पहाणाऱ्यांना प्रवेश बंदी करणारा वन विभाग येथील धनदांडग्यांच्या बंगल्यांमध्ये चालणाऱ्या पाटर्य़ाकडे मात्र दुर्लक्ष करते. हे चित्र निश्चितच सुखावणारे नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा