लहान मुलं खूप निरागस असतात. या लहान मुलांबाबात गांधीजींनी एक गोष्ट सांगितली होती. व्यक्ती ओळखीची असो किंवा नसो, ती लहान असो की मोठी मुलं नेहमीच त्यांच्याकडे बघून स्मितहास्य करतात. मत्सर, राग, क्रोध या भावना त्यांच्या मनात कधीच नसतात. ते १०० टक्के खरेही आहे म्हणा. लहान मुलांचे मन खरच निरागस असतं. त्यांच्यासाठी सगळेच सारखे असतात, कोणताही भेदभाव त्यांच्या मनात नसतो. त्यांची मैत्रीही तितकीच निखळ असते, मैत्रीला स्वार्थाच्या तराजूत तोलायचे नसते हे समजण्याइतके त्यांचे बालमन सुज्ञ असते. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असते. हे कोणीही नाकारु शकत नाही. आता हेच बघ ना राजस्थानमधल्या दुसरीत शिकणा-या विद्यार्थ्यांनी आपल्या अपंग मैत्रिणीसाठी आपल्या पॉकेट मनीमधून एक व्हिलचेअर विकत घेतली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा