PM Narendra Modi: लोकसभा निवडणुकीचा प्रचार पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी ध्यानधारणा करण्याची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा १ जून रोजी (आज) पार पडला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवापासून (३० मे) ध्यानधारणेला सुरुवात केली आहे. ही ध्यानधारणा ४८ तासांची आहे; तसेच या ध्यानधारणेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी येथे दोन दिवसांपूर्वीच पोहोचले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा