आदर्श स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. रयतेच्या सुखासाठी आपल्या निवडक धाडसी मावळ्यांना घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाव मानणारे होते. अन्यायी जुलमी आणि धार्मिक अत्याचार करणाऱ्या मुस्लीम राजवटीविरुद्ध महाराज लढले आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदू धर्माचे रक्षण करताना त्यांनी कधीही इतर धर्मांचा द्वेष केला नाही. स्त्रियांना नेहमी सन्मानाने वागवले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी आपल्या सैनिकांना दिली. अशा धार्मिक धोरणासंबंधी उदारमतवादी शिवाजी महाराजांची गुणवैशिष्ट्ये ही प्रत्येकांनी आदर्श घ्यावीत अशीच आहेत. शिवाजी महाराजांचे हे विचार आजही तरुणाईला प्रेरित करणारे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा