Chandrayaan-3: भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं सो नं झालं आहे. चांद्रयान २ मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान ३ च्या माध्यमातून पुसून काढण्यात आलं आहे.त्यामुळे भारतीयांच्या माना उंचावल्या आहे.हा आंनदी क्षण साजरा करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी इस्त्रोला सोशल मीडियावर वरून शुभेच्छा दिल्या. तर मुंबईकरही यामध्ये मागे नाहीत, मुंबईकरांनीही हा ऐतिहासिक क्षण खास करु दाखवला आहे. चांद्रयान ३ च्या लँडिंगनंतरचा मुंबई लोकलमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचाही उर अभिमानानं भरून येईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा