Bangladesh Crisis: बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. यात हिंसाचार, जाळपोळीच्या घटनेमुळे बांगलादेशात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भारतात पलायन केले. बांगलादेशातील अशांततेपासून सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शेख हसीना भारतात आल्यानंतर भारतीय लष्कराची तुकडी बांगलादेश विमानतळावर दिसल्याचा आरोप काही वापरकर्ते करत आहेत. पण, खरंच भारतीय लष्कराची तुकडी बांगलादेश विमानतळावर दाखल झाली होती का? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा