बिहारमधल्या मुजफ्फरपुरमध्ये गेल्या काही वर्षांपासून काही मुलांचा रहस्यमयी मृत्यू होत आहे. २०१४ मध्येच या रोगापासून १२२ मुलांचा मृत्यू झाला होता. मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे होत आहे हेच कळायला मार्ग नाही. स्थानिक लोक या रोगाला ‘चमकी’ नावाने ओळखतात. आता या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. या रहस्यमयी मृत्यूला लिची हे फळ कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा